- सन २०२४/२५ - करवीर
ग्रामपंचायत चिंचवाडची स्थापना ३०/०६/१९५४ साली झाली



- सन २०२४/२५ - करवीर
ग्रामपंचायत चिंचवाडची स्थापना ३०/०६/१९५४ साली झाली
- सन २०२४/२५ - ग्रामपंचायत चिंचवाड
सर्व सोयींनी युक्त सुसज्ज अशी ग्रामपंचायत इमारत आहे
- सन २०२४/२५ - ग्रामपंचायत चिंचवाड
लोकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून कर्मवीर लायब्ररीची स्थापना केली
ग्रामपंचायत चिंचवाडची स्थापना ३०/०६/१९५४ साली झाली .चचचवाड गाव हेपूवी पंचगंगा नदीपासून जवळच अधाा ते पाउण किलोमीटर अंतरावर जुने चिंचवाड गाव वसलेले होते .वारंवार पावसाळ्यामध्ये गावाला पुराचा वेढा बसत असल्याने गाव वसवणे अत्यंत गरजेचे होते .सदर गाव मा .कलेक्टर शेख साहेब यांनी १९४६ /४७ साली गावची पाहणी करून यांच्या मागादशानाखाली नवीन वसाहत स्थापन करण्यात आली .ती नवीन वसाहत म्हणजेच चिंचवाड हे गाव .
चिंचवाड
राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.
आतापर्यंत कासारी साखर कारखाना, करवीर पंचायत समिती, रयत कृषी संघ, इरिगेशनचे फेडरेशन आदी तालुका पातळीवरील संस्था मध्ये गावाने आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे.
चिंचवाड
सहकारात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.
गावातील सहकारी संस्थांच्या विस्ताराचा आता वटवृक्ष झाला आहे. सध्या दोन दूध संस्था, दोन कृषी सेवा संस्था, दोन पाणीपुरवठा संस्था या माध्यमातून गावात सहकाराचा पाया मजबुत आहे.
चिंचवाड
क्रिडाक्षेत्रात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.
कुस्तीमध्ये तालुका,जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर गावातील अनेक मल्लांनी नावलौकीक मिळवला आहे. नेमबाजी, हॉकी जलतरण आदी क्रीडा प्रकारातही गावातील खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केली आहे.
सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले गावं नावाजले जाते.
चिंचवाड गावच्या महिला सरपंच असून देखील त्यांनी गावामध्ये विविध उपक्रम राबविले आहेत .म्हणजेच .गावातील सांडपाणी निचरा व्यवस्थापन ,घनकचरा व्यवस्थापनासाठी घनकचरा विलगीकरण केंद्र केलेले आहे ..स्मशानभूमी सुशोभिकरण केले आहे .शेती माल वाहतूकीसाठी रस्ते सुविधा व शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानाने मार्गदर्शन पर कार्यक्रम राबविले आहेत .महिलांसाठी महिला प्रशिक्षण कार्यक्रम राबविले.गावातील वयोवृद्ध व सर्व नागरिकांना उपकेंद्रामध्येOPD चालू करून गावातील महिलांसाठी डिलिव्हरीची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे .प्रा.विद्या मंदिर व अंगणवाडी शाळा डिजीटल बनवल्या आहेत.गावातील बालके एकही कुपोषित नाही.तसेच विधवा व वयोवृद्ध महिलांसाठी आमदार खासदारामार्फत आरोग्य शिबीर राबवणेत आलेले आहेत.
सन २०११ च्या जनगणनेनुसार
माननिय लोकनियुक्त
ग्रामपंचायत चिंचवाड
कार्यकाल – सन २०२३ ते २०२८
चिंचवाड गावचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच सौ .श्रद्धा प्रशांत पोतदार आहेत .त्यांचा कालावधी दि ५ /१२ /२०२३ ते दि .४ /१२ /२०२८ पर्यंत आहे .तसेच चिंचवाड गावच्या महिला सरपंच असून देखील त्यांनी गावामध्ये विविध उपक्रम राबविले आहेत .म्हणजेच .गावातील सांडपाणी निचरा व्यवस्थापन ,घनकचरा व्यवस्थापनासाठी घनकचरा विलगीकरण केंद्र केलेले आहे ..स्मशानभूमी सुशोभिकरण केले आहे .शेती माल वाहतूकीसाठी रस्ते सुविधा व शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानाने मार्गदर्शन पर कार्यक्रम राबविले आहेत .महिलांसाठी महिला प्रशिक्षण कार्यक्रम राबविले.गावातील वयोवृद्ध व सर्व नागरिकांना उपकेंद्रामध्ये OPD चालू करून गावातील महिलांसाठी डिलिव्हरीची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे .प्रा.विद्या मंदिर व अंगणवाडी शाळा डिजीटल बनवल्या आहेत.गावातील बालके एकही कुपोषित नाही.तसेच विधवा व वयोवृद्ध महिलांसाठी आमदार खासदारामार्फत आरोग्य शिबीर राबवणेत आलेले आहेत.
आताच्या डिजिटल युगात अग्रेसर राहण्यासाठी तसेच लोकांना गावातील सर्व माहिती मोबाईल वर पाहता यावी यासाठी “https://www.grampanchayatchinchawad.com” ह्या वेबसाईट ची निर्मिती केली.
ग्रामपंचायत चिंचवाड
अश्विनी एच. पाटील
कार्यकाल – सन २०२३ ते २०२८
ग्रामपंचायत अधिकारी (पूर्वीचा ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी) हा ग्रामपंचायत प्रशासनाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम १९६७ अंतर्गत हे वर्ग-३ चे शासकीय पद आहे [६]. ग्रामपंचायतीचा विकास, सरकारी योजनांची अंमलबजावणी, करवसुली, जन्म-मृत्यू नोंदणी आणि ग्रामसभेचे कामकाज सांभाळणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे. हे पद पंचायत राज व्यवस्थेतील थेट लोकांशी निगडित महत्त्वाचा दुवा आहे.ग्रामपंचायत चिंचवाडकडे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून श्रीमती.आश्विनी पाटील ह्या आहेत .दिनांक २९ /०९ /२०२५ रोजी हजर झाल्या असून येथून त्यांच्या कार्यकाल सुरु झाला .
सरपंच म्हणजे गावातील ग्रामपंचायतीचा अध्यक्ष असतो, जो गावाच्या विकासासाठी आणि कारभारासाठी जबाबदार असतो, ग्रामसेवक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाणी, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सेवा पुरवतो आणि ग्रामसभेचे कामकाज पाहतो; या पदासाठी थेट निवडणूक होते आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतो


भोगम कॉलनीतील रस्ता